सौ. अर्चना सुनील लाड
About the Author
साहित्यिक कार्य क्षेत्रात विविध वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंकातून कविता, लेख, कथा प्रसिद्ध झाले आहेत. विविध साहित्यसंमेलन व कवीसंमेलनात सहभागी. तसेच "मोकळा श्वास" कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. "चुकलो रे धन्या" या कथेस अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक. ग्रामीण कथाकथनकार- भूक, घरोघरी, चोरांचे दिवस या कथांचे सादरीकरण.
प्राप्त पुरस्कार :
१. श्री. स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था सांडगेवाडी यांच्या तर्फे –कविरत्न पुरस्कार.
२.महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण सांगली यांच्यातर्फे - जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार .
